वातावरण.
तापमान वाढले 50 डिग्री,
काय करायचे कळत नाही.
तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यासाठी,
जागा काही केल्या मिळत नाही.
तुझ्या चुकांसाठी देवाला दोष देऊन,
आता काही केल्या चालणार नाही.
प्रदुषणाने केलीय घुसमट,
प्राणवायू काही केल्या विकत मिळणार नाही.
आभाळ दाटून पाऊस आता,
काही केल्या पडणार नाही.
करून झाडांची कत्तल,
वातावरणातला बदल काही केल्या थांबणार नाही.
कवि -विश्वनाथ पै भाटीकर.
Nice poem bro. keep going
उत्तर द्याहटवाTy bro
हटवाGreat .....truth of todays life...
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवा